छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी रामनवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागात दोन गटांमध्ये वाद झाला आहे. त्या वादाचं रूपांतर नंतर दगडफेक आणि जाळपोळीत झालं. हा राडा का झाला हे जाणून घेण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली होती. त्या SIT चा अहवाल आला आहे. तीन अफवांमुळे ही जाळपोळ आणि राडा झाला ही बाब समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा