नगर : अयोध्येतील प्रभू रामचंद्र हा जसा आमच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे तशीच आमची श्रद्धा शेतकऱ्यांच्या घामाशी आहे. त्यामुळे आम्हाला कोणी श्रद्धा शिकवू नये, अयोध्येला आपण बळीराजावरील अरिष्ट दूर करण्याची प्रार्थना करण्यासाठीच गेलो होतो. त्यामुळे कोण दिलासा देऊ शकतो व कोण राजकारण करू शकतो, हे सुज्ञ शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीमध्ये राजकारण आणून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आज, मंगळवारी नगरमध्ये बोलताना दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा