मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथे हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरी) होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठा असा एकच प्रकल्प उभारणे अवघड असून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि केरळ किंवा अन्य राज्यांत तीन प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्य व केंद्र सरकारची ‘सौदी आराम्को’शी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा