बुलढाणा- वाशिम दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाशिम दौरा रद्द करत मुंबई गाठले. सिंदखेड राजा येथे कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर फडणवीस यांना अशक्तपणा जाणवू लागला. अखेर त्यांनी दौरा रद्द केला आणि औरंगाबाद विमानतळ गाठले. औरंगाबादवरुन ते मुंबईत परतले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा