Devendra Fadnavis First Speech After Taking Oath: भाजपाच्या कार्यकाळात संविधानावर आघात केले जात असून ते बदलण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळीही ती झाली आणि तशीच नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही झाली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून हा अपप्रचार करण्यात आला असून त्याचा फटका बसल्याचा दावा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यामुळे संविधानाचा मुद्दा चर्चेत असतानाच महाराष्ट्रात सत्तास्थापनेनंतरच्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी “संविधानानुसारच कारभार चालणार”, अशी ग्वाही दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा