Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीसाठी प्रशासनाला १०० दिवसांचा आराखडा दिलेला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून प्रशासनाने ठोस कामगिरी करावी हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यासंदर्भात कामाच्या नुसत्या घोषणा नाही तर १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं. दरम्यान, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड मागचा नेमका हेतू काय आहे? यामुळे नेमकं काय फायदा होणार आहे? याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आज घेतलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देण्याच्या मागील काय कारणं आहेत? या विषयी भूमिका मांडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा