राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात आल्यापासून या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची नेहमीच चर्चा राहिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार प्रलंबित आहे. एकीकडे शिंदे गटातील आमदार मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असतानाच अजित पवार गटातील ९ आमदारांनी सरकारमध्ये सामील होताच पहिल्याच दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गट व भाजपाती इच्छुक नाराज असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे नव्याने सरकारमध्ये आलेल्या अजित पवार गटाला कोणती खाती द्यावीत यावरही खलबतं चालू आहेत. विशेषत: अजित पवारांना अर्थखातं देण्यावरून बरेच तर्क-वितर्क सध्या चालू आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा