राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपलं आणि नागपूरमध्ये सुरू असलेला राजकीय आखाडा शांत झाला. मात्र, त्यानंतरही अधिवेशनातील आरोप-प्रत्यारोपांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांना जुनं उकरून ना काढण्याचा सल्ला दिला. तसेच, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, स्वराज्यरक्षक होते असं अजित पवार म्हणाले. यावर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा