राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांसोबतच बाहेरून काही राजकीय नेतेमंडळीदेखील अधिवेशनातील मुद्द्यांवरून टीका करताना दिसत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केलेल्या एका टीकेवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, ‘आपण कंत्राटी मुख्यमंत्रीच आहोत’ असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा