राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी एक विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील अनेक प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या या दोन्ही नेत्यांना विचारले. शिवसेनेमध्ये उभी फूट पडून बाहेर पडलेल्या शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येत सरकार स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांना शिंदे आणि फडणवीस यांनी प्रश्नांइतकीच भन्नाट उत्तरं दिली. या मुलाखतीमध्ये सरकारमधून बाहेर पडायला अडीच वर्ष का लागले असा प्रश्नही नाना पाटेकरांनी विचारला. त्यावरही शिंदेंनी उत्तर दलं.
नक्की वाचा >> “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदेंकडे गेलं तरी…”; आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, “हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे…”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा