महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी जोमाने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागा मिळवता आल्या. तर ३० जागा मिळाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास भलताच दुणावला आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना महायुतीचा मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकही फुंकून प्यायचं आहे असं म्हणत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा