राज्यात कितीही वेळा सत्ताबदल झाला, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अद्याप कोणतंही सरकार ठोस असा उपाय करू शकलं नाही. त्यामुळे राज्याती शेतकरी अजूनही विवंचनेत असून काही शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचलताना दिसत आहेत. आज देखील दुपारच्या सुमारास विधानभवन परिसरात उस्मानाबादमधील सुभाष देशमुख नावाच्या एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना भावनिक साद घालत खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा