तीन राज्यांच्या निवडणुका आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना, देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे.

हेही वाचा – औरंगाबाद नामांतर प्रकरण : इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात झळकवले औरंगजेबाचे छायाचित्र; प्रकाश आबंडेकर म्हणाले, “बाबासाहेबांनी…”

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
Nitish Kumar JDU withdraws support from BJP
Nitish Kumar : नितीश कुमार यांचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ राज्यातील सरकारचा पाठिंबा काढला
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान

काय म्हणाले मुख्यमंत्री?

गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा या निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, असं शरद पवार म्हणाले होते. मात्र, सर्वांना माहिती आहे, की उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. गोव्यातही भाजपाचा विजय झाला. ते आता कसब्याचं उदाहरण देत आहेत. पण त्याचवेळी तीन राज्यात भाजपाचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सारखा अनुभवी नेता तीन राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावर दुर्लेक्ष करू शकतो, ही आश्चर्याची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – कसब्यात धंगेकरांच्या विजयाचा नेमका अर्थ काय? प्रकाश आंबेडकरांनी केलं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “या निकालातून…”

एकदा हवामान खात्याने पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली होती. पण शरद पवार म्हणाले पाऊस पडणार नाही. मी चुकीचं ठरलो तर १०० पोती साखर वाटेल. त्यानंतर शरद पवारांनी सांगितलेलं भाकीत खोटं ठरलं आणि पाऊस पडला. त्यांनी १०० पोती साखर प्रामाणिकपणे वाटलीही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा शरद पवार काही सांगतात, तेव्हा तेव्हा नेमकं त्याच्या उलट घडणार असतं, असं म्हणतात, अशी टीप्पणीही त्यांनी केली.

Story img Loader