रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित शेतजमिनीच्या भरपाईच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्य़ातील शेकडो शेतकऱ्यांनी किसान सभेच्या झेंडय़ाखाली सोलापुरात येऊन सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सौम्य लाठीमार केल्यामुळे प्रकरण चिघळले आणि संतप्त झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन कायम ठेवले होते. अखेर सहकारमंत्री देशमुख यांनी बुलढाणा येथून आंदोलक शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून येत्या २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसह संबंधित सहा मंत्र्यांबरोबर बैठक बोलावून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी पाच तास चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा