परभणी : दहा वर्षापूर्वी केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर अल्पसंख्याकांना लक्ष्य करून धार्मिक ध्रुवीकरणाचा नारा देत हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात आहे. तोच अजेंडा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरही भाजप आणि ‘आरएसएस’ने राबवणे सुरू केले असून त्यांना संविधानावर चालणाऱ्या देशाचे हिंदूराष्ट्र निर्माण करायचे आहे. संविधानाने दिलेले अधिकार नष्ट करण्याचे काम भाजप प्रणित केंद्र सरकार करत आहे अशी टीका माकपच्या पॉलिट ब्युरोचे केंद्रीय समन्वयक कॉ. प्रकाश कारत यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा