मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याासाठी जालन्यातील अमरावाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणास बसले होते. पण, सरकारने अटी मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे-पाटील यांनी १७ व्या दिवशी उपोषण सोडलं. जरांगे-पाटील यांच्या उपोषणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा