एकनाथ शिंदे बंडखोरीप्रकरणावरून मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रातील काही आमदार गुवाहाटीला जावून शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ आणखी वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भारतीय जनता पार्टी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सुरतमधून सुटून आलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी देखील भाजपावर खळबळजनक आरोप केले आहे. या सर्व प्रकरणामध्ये भाजपाचाच हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा