राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. मुंबईत लवकरच पालिका निवडणुकांची तयारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे शिंदे गट आणि भाजपानं मुंबईसोबतच आगामी सर्वच निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला असताना काँग्रेस खासदारानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाशी युतीवरून खोचक शब्दांत टीकास्र सोडलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा