आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४० जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून, अन्य मित्र पक्षांना ८ जागा सोडण्यात येणार आहेत. भाजप-शिवसेना विरोधात उभारण्यात येणाऱ्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु असून, त्यांच्या पक्षाला ४ जागा सोडण्याची तयारी केली आहे. आमची आघाडी राज्यातील ४८ पैकी ३५ जागा जिंकेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा