निवडणुका जवळ आल्या असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, कोणीही वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणारे नाही. पूर्वी अशाच ‘गमती-जमती’ केल्यामुळे राज्याची सत्ता हातातून गेली होती, याची जाणीव ठेवली ठेवली पाहिजे, असा कानमंत्र वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिला. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढविण्याचा निर्णय झाला आहे. हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला हवी आहे. राज्यात कुठे तरी जागांची अदलाबदल शक्य आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा