शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या मुद्दय़ावर पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत मदानात उतरला आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी केवळ कागदोपत्री व फसवी असल्याचा आरोप करून काँग्रेसने राज्यव्यापी ‘एल्गार’ आंदोलनाचे हत्यार उपसले. यामध्ये काँग्रेस ‘आम्हाला कर्जमाफी मिळालीच नाही’ असा शेतकऱ्यांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. ‘एल्गार’च्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या मतपेढीवर काँग्रेसचा डोळा असून, हातातून निसटत असलेला विदर्भाचा गड पुन्हा एकदा सर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांची सर्वाधिक समस्या प्रामुख्याने विदर्भात जाणवत असल्याने विरोधकांच्या राज्यव्यापी आंदोलनाचे बुलढाणा हे प्रमुख केंद्र बनले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा