गेल्या महिन्याभरापासून देशभरात चर्चेत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई पोलिसांकडे आफताबविरोधात तक्रार दाखल केल्याचं समोर आलं आहे. तेव्हाच पोलिसांनी कारवाई केली असती, तर श्रद्धाचा जीव वाचला असता अशी टीका आता भाजपाकडून महाविकास आघाडीवर केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी दावे केले जात आहेत. महाराष्ट्र भाजपानं शुक्रवारी ट्विटर हँडलवरून केलेल्या टीकेला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा