गेल्या जवळपास महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा राज्यात चर्चेत आहे. राज्य सरकार आणि थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून मागे न हटण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप वाढतच असला, तरी राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना हे दोघेही मागे हटताना दिसत नाही. मात्र, या सगळ्याच्या पाठिशी भाजपा असून हा पक्ष आता विचलित झाला आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील विरोधकांवर निशाणा साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा