राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सध्या एकमेकांविरोधात वक्तव्यं केली जात आहे. एकीकडे शिवसेना नेते मुख्यमंत्री असतानाही दोन्ही काँग्रेसकडून दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करत असताना दुसरीकडे काँग्रेस नेते दिल्लीत वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा आहे. यादरम्यान काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा