पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर नेतृत्वावरुन वाद रंगला असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पक्षाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. काँग्रेसचं नेतृत्व नव्या पिढीकडे देण्यात चूक झाली असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत संवाद झाला नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा