ऑक्सिजन अभावी उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा भूमीपुत्र असलेल्या तरुणाने आपल्या जिल्ह्याला करोना संकटावर मात करण्यासाठी लाख मोलाचा हातभार लावला आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या ‘मिशन वायू’अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात ७० बेडचे सेमी आयसीयू यातून निर्माण झाले आहे. डॉ. रत्नदीप जाधव यांनी जिल्ह्याला पाच बायपॅप मशीन आणि ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर निशुल्क प्राप्त करवून दिले आहेत. त्यामुळे ऐन तुटवड्याच्या काळात नवसंजीवनी देणारा प्राणवायू जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा