जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणार्या नागरिकांचे प्रमाण 65.22 टक्क्यांवर आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात 138 करोनाबाधितांपैकी 45 जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित 90 जणांना यशस्वी उपचाराअंती घरी पाठविण्यात आले आहे. तर रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या तीन जणांचा करोनाने बळी घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा