देशात करोनाचा उद्रेक झालेला असताना आयोजित करण्यात आलेल्या तबलिकी मरकजवर देशभरातून टीका होऊ लागली आहे. २५ जणांना करोनाची लागण झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता. त्यानंतर केंद्र आणि दिल्ली सरकारनं तातडीनं कारवाई करत ही जागा रिकामी केली होती. या घटनेवर अभिनेता आदिनाथ कोठारे यानेही नाराजी व्यक्त केली आहे. ‘सध्याच्या स्थितीत असं काही करणं म्हणजे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखंच आहे,’ अशा शब्दात त्याने नाराजी बोलून दाखवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा