करोनामुळे राज्य सरकारनं अनेक निर्बंध घातले आहेत. आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीबरोबरच जीवनावश्यक वस्तू वगळून सर्वच गोष्टींच्या विक्रींना बंदी घालण्यात आली आहे. रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यासाठी पेट्रोल-डिझेल विक्री बंद केली आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत असून, यासंदर्भात रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा