मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या औचित्याने अमृत महोत्सवाचं निमित्त साधून राज्य मंत्रिमंडळाची छत्रपती संभाजी नगरमध्ये बैठक होते आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी पोहचले आहेत. या बैठकीवर सामनाच्या अग्रलेखातून कडाडून टीका करण्यात आली आहे. हा सगळा फसवणुकीचा अमृतकाल आहे असंही सामनातून म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा