छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी मंदिराच्या कर्णशिळांना तडे गेल्याचे समोर आल्यानंतर कळस उतरुन नवे बांधकाम करण्याबाबतचा निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर घेतला जाईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना या कामाची आवश्यकता आहे का हे तपासण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे. त्यांच्या अहवालानंतरच याबाबतचे निर्णय घेतले जाणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा