Ajit Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र, महायुतीत आधी मंत्रिपदावरून आणि त्यानंतर पालकमंत्री पदावरून धूसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे करण्यात येत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एक मोठा दावा केला. त्यांच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा