कराड : बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी सत्तेचा वापर करताना, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात आणि दिल्लीतही वेगळे स्थान निर्माण करणारे माजी उपपंतप्रधान, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच वाटचाल करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.राज्यातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर प्रथमच आलेले अजित पवार यांनी कराडमध्ये कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा