लोकसभा निवडणूक निकालांत महाराष्ट्रात भाजपाच्या अवघ्या नऊ जागा निवडून आल्या आहेत. भाजपाने महायुतीसह ४५+ जागा जिंकण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात महायुतीला १७ जागांवर यश मिळालं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामाही देण्याची तयारी ठेवली होती. त्यानंतर मुंबईतल्या दादर या ठिकाणी भाजपाची बैठक पार पडली. यावेळी आमदारांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पळणारा नाही, लढणारा आहे असं म्हणत रणशिंग फुंकलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा