Eknath Shinde : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं. तसेच एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद होणार नाही ना? याबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना बसच्या प्रवासात ५० टक्के सवलत बंद होणार का? यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. ‘महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही’, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा