नाशिक- जिल्ह्यतील राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात पत्रकारितेच्या माध्यमातून आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे ज्येष्ठ पत्रकार, दै. ‘देशदूत’चे सल्लागार संपादक सुरेश नारायण अवधूत (७२) यांचे सोमवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून  व नातवंडे असा परिवार आहे. कविवर्य कुसुमाग्रज, माधवराव लिमये, डॉ. वसंतराव गुप्ते, वसंतराव उपाध्ये या विचारवंतांसोबत त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले. ‘नारोशंकर’ या साप्ताहिकातून त्यांनी लिखाणास सुरूवात केली. त्यानंतर १९७४ मध्ये देशदूतमध्ये वार्ताहर म्हणून त्यांनी कामास सुरूवात केली. या ठिकाणी त्यांची पत्रकारिता बहरली. आक्रमक लेखनशैली आणि दांडगा जनसंपर्क या बळावर त्यांनी दैनिकाची संपादकपदाची धुरा सांभाळली. नाशिक जिल्ह्यत शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेची चळवळ रुजविण्यास त्यांचा मोलाचा वाटा होता. पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य तसेच जिल्हा पातळीवरील विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

Hindi subject from the first class Criticism from education sector on schedule change Criticism from education sector
राज्याचे स्वतंत्र शैक्षणिक अस्तित्व संपवायचे आहे का? पहिलीपासून हिंदी, वेळापत्रक बदलावर शिक्षण क्षेत्रातून टीका
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
co operative sector is important for developed india says ex union minister suresh prabhu
विकसित भारतासाठी सहकार क्षेत्र का महत्वाचे? माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं कारण…
government to stop tendering process in midday meals
शालेय पोषण आहार योजनेत महत्त्वाचा बदल… आता काय होणार? 
The Grand Finale of the Loksatta Lokankika Intercollegiate Marathi ekankika competition will be held in Mumbai on December
‘लोकसत्ता लोकांकिका’ची नांदी! मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी; सविस्तर वेळापत्रक लवकरच
Loksatta article Regarding questions on cultural issues raised in the Assembly print politics news
मावळतीचे मोजमाप: सांस्कृतिक विषयांवर केवळ चर्चा
eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
around 600 officers employees of district education and training Institute deprived of salary
राज्य सरकारचेच अधिकारी, कर्मचारी हक्काच्या वेतनापासून वंचित… प्रकरण काय?