दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना जगण्याचा अधिकार नसल्याचे परखड प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शनिवारी येथे केले, त्या एका उपग्रह वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या. या घटनेची गणना दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरणाशी होत असल्याने या क्रूरकम्र्याना जगण्याचा काहीएक अधिकार नाही, असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले. बलात्काऱ्यांना सरसकट फाशीची शिक्षा ठोठवावी की नाही, याबाबत संसद आणि कायदेपंडितांनी विचारविनिमय करावा, अशा घटना टाळण्यासाठी समाजाची व प्रामुख्याने पुरुषांची स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा