कराड: राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या केवळ तीन – चार जागाच मिळतील ही माध्यमातीलच चर्चा असून, त्यात तथ्य नसल्याचे ठामपणे सांगताना, आमच्या बैठकीत प्रत्येकाचा मानसन्मान राखला जाईल अशी भूमिका घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडमध्ये बोलताना सांगितले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर अजित पवार माध्यमांची बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व स्थानिक नेते या वेळी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा