गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या चिपी विमानतळाचं अखेर आज उद्घाटन झालं असून या विमानतळामुळे कोकणवासीयांची मोठी सोय होणार आहे. मात्र, सामान्य कोकणवासीयांसाठी या विमानतळामुळे मोठा फायदा होणार असला, तरी त्याच्या उद्घाटनाच्या आधीपासून हे नेमकं कुणाचं श्रेय? यावरून वाद निर्माण झाला आहे. एकीकडे शिवसेनेकडून विमानतळासंदर्भात जोरदार पोस्टरबाजी केली जात असताना नारायण राणेंनी मात्र या विमानतळाचं श्रेय त्यांचं आणि भाजपाचं असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे हा वाद सुरू झालेला असताना प्रत्यक्ष उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर टोला लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा