अहिल्यानगर : शहराला रोज पाणीपुरवठा होत नसला तरी महापालिका प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी नगरकरांच्या घरगुती पाणीपट्टीत ९०० ते ४००० हजार रुपयांची वाढ केली आहे. अर्थात २२ वर्षानंतर मनपाने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत ही वाढ केली आहे. व्यावसायीक व औद्योगिक पाणीपट्टीत यापूर्वीच वाढ झालेली आहे. आता घरगुती पाणीपट्टीच्या वाढीचा दणका बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा