महाराष्ट्रात जे अपेक्षित यश आलं नाही त्याची कारणं शोधून ती दूर कशी करता येतील? विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचं सरकार कसं आणता येईल त्याकडे आपल्याला बघायचं आहे. सध्या, उन्हाळा संपतो आहे, पावसाळा सुरु झाला. पावसाळ्याच्या आधी जे पेरलं जातं तेच पुढे उगवतं. आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. एकच सांगतो, यशाचे बाप अनेक असतात पण अपयशातही आपण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि नवा निर्धार करायचा असतो. या निवडणुकीत भाजपाचं नेतृत्व मी करत असल्याने मी सांगितलं, की हो या अपयशाची जबाबदारी माझी आहे. पक्ष कार्यकर्ते, मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सगळ्यांनी चांगलं काम केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा