Devendra Fadnavis on Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. यावेळी राहुल गांधी यांनी चीनपासून ते बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर भाजपा सरकारवर टीका केली. या भाषणात राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अचानक वाढलेल्या मतदारांच्या संख्येबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोपही केला. दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर भारतीय जनता पक्षाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केल्याचा आरोप करत राहुल गांधींनी माफी मागवी अशी मागणी केली आहे. “महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा” , असे फडणवीस म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा