Devendra Fadnavis On Guardian Ministership : राज्यात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली. त्यानंतर भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीसाठी बराच वेळ लागला. इतकेच नव्हे तर पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकवरून गोंधळ निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान या पालकमंत्रीपदाच्या गोंधळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा