शिवसेनेत ४० आमदारांनी बंड केल्याने पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार स्थापन झालं. मात्र, शिवसेनेत बंडखोरी करताना अनेक आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप केला होता. तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा