२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि शिवसेनेची (संयुक्त) युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेत सरकार स्थापन केलं होतं. मात्र नंतरच्या काळात हे सरकार पडलं. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्यावरून निर्माण झालेल्या वादातून शिवसेना भाजपाची युती तुटली, असं चित्र राज्यातील जनतेने पाहिलं. मात्र दोन्ही पक्षांमध्ये पडद्यामागे काय चर्चा झाली होती? याबाबत दोन्ही पक्षांचे नेते वेगवेगळे दावे करत आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंबरोबर झालेल्या चर्चा आणि युतीने घेतलेल्या निर्णयांचा घटनाक्रम सांगितला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा