Devendra Fadnavis On Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडली होती. या घटनेत आता सीआयडीने न्यायालयात नुकतंच दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोप पत्रामधून अनेक खुलासे समोर आले आहेत. मात्र, वाल्मिक कराडवर आधी दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या प्रकरणावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी एक गंभीर आरोप केला होता. पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या ‘सातपुडा’ या सरकारी बंगल्यावर एक बैठक झाली होती. त्यातील ५० लाख रुपये रक्कम निवडणुकीपूर्वीच देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा