शाच्या राजकारणाप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणात देखील घराणेशाहीची चर्चा नेहमीच ऐकायला मिळत असते. अनेक नेतेमंडळी राजकीय पक्षांवर, त्यातल्या नेत्यांवर, त्यांच्या मुलांवर घराणेशाहीवरून टीका करत असता, तर दुसरीकडे यावरून सारवासारवीची भूमिका घेतली जात असल्याचं पाहायला मिळत असतं. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपल्या घरातून आपणच निवडणूक राजकारणात येणारी शेवटची व्यक्ती असू, असं म्हटलं आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृचा फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा