Devendra Fadnavis Speech in Vidhan Sabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यापासून विरोधी पक्षांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. ईव्हीएमसंदर्भात विरोधकांनी सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्षांवर केलेल्या आरोपांमध्ये सर्वात महत्त्वाचा आरोप होता तो म्हणजे मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर आलेलं अतिरिक्त ७६ लाखांचं मतदान कसं झालं? खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांनीही या अतिरिक्त ७६ लाख मतांबाबत संशय व्यक्त केला होता. या सर्व मुद्द्यांवर आज महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा