महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर ऑगस्ट २०२२ पासून आम्ही पदभरती सुरु केली होती. राज्य सरकारने ७५ हजार नवीन पदं भरण्याची घोषणा केली होती. आज सभागृहात ही माहिती मी दिली की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आम्ही भरती सुरु केली. त्याच्या परीक्षा पारदर्शी पद्धतीने घेतल्या. अमरावतीची घटना सोडली किंवा तलाठी परीक्षेत पेपर चुकला होता तो प्रकार सोडला तर पारदर्शीपणे ही प्रक्रिया पूर्ण झाली. ऑगस्ट २०२२ ते आत्तापर्यंत ५७ हजार ४५२ तरुणांना आम्ही नियुक्ती पत्र दिलं आहे. तसंच याशिवाय महिन्याभरात ज्यांना नियुक्ती पत्र देण्यात येईल त्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा