राज्यात वर्षभरापूर्वी घडलेल्या राजकीय महानाट्याच्या चर्चा अजूनही चर्चेत असतात. मग ते एकनाथ शिंदेंच्या बंडापासून ते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्रीपदी बसण्यापर्यंत असो. या सर्व मुद्द्यांवरून आजतागायत अनेक तर्त-वितर्क लढवले जातात. त्यावरून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही रंगताना पाहायला मिळतं. त्या काळात घडलेल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींप्रमाणेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्रीपदी बसणं या निर्णयामुळे अवघ्या राज्याच्याच भुवया उंचावल्या आहेत. तेव्हा नेमकं काय घडलं होतं? याबाबत आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा